शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आमदार भाई जयंत पाटील आणि शेकाप

Tuesday, 7th July 2020 05:17:46 AM

शेतकरी, कष्टकरी व शोषितांसाठी सातत्याने रस्त्यावरच्या लढाईबरोबरच विधिमंडळातही जे अनेक वर्षांपासून संघर्षरत आहेत; असे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त हा खास लेख. ……………………………………. आमदार भाई जयंत पाटील आणि शेकाप आमचे ...

सविस्तर वाचा »

अल्पावधीतच समाजमन जिंकणाऱ्या नगराध्यक्ष योगिताताई

Monday, 8th July 2019 12:24:19 AM

  गडचिरोली, ता.८: आदिवासीबहुल व विकासाच्या बाबतीत उपेक्षित असलेल्या जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेली गडचिरोली नगर परिषद नेहमीच राज्यकर्त्यांना आकर्षित करीत असते. या नगर परिषदेतील सत्तेच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राजकारणाला समाजकारणाची जोड देत नगराध्यक्ष कसा असावा, या नागरिकांच्या अपे...

सविस्तर वाचा »

चला, निसर्गाच्या सफाई कामगाराचे संरक्षण करु या!

Friday, 31st August 2018 11:33:12 PM

जगात साधारणत: प्रत्येक भागात आढळणारा मोठा मांसभक्षीय पक्षी म्हणून गिधाड पक्ष्याची ओळख आहे. याला निसर्गाचा स्वच्छतादूत म्हणूनसुद्धा ओळखतात. जगात गिधाडांच्या २३ प्रजाती आहेत. गिधाडे मृत पाळीव जनावरांचे मांस भक्षण करतात. गिधाड हा अन्नसाखळीतील एक महत्वाचा घटक आहे. ते कधीही शिकार न करता केवळ मृत ...

सविस्तर वाचा »

रस्त्याच्या उजव्या बाजूने चला......!

Wednesday, 25th April 2018 07:57:08 AM

(२३ एप्रिलपासून रस्ते सुरक्षा अभियान राज्यात सुरु झाले आहे. अपघातांची कारणे आणि अपघात टाळण्याचे उपाय याबाबत जनजागृती या अभियानात करण्यात येते. वाढते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने नियम जाणून घेतले व पाळले पाहिजेत. या अभियानानिमित्त हा खास लेख.) साधे नियम देखील महत्वाचे असत...

सविस्तर वाचा »

स्मरण नेताजी राजगडकरांचे

Tuesday, 18th July 2017 01:09:00 AM

  गडचिरोली, ता.१८:वयाची चाळीशी ओलांडलेल्या विदर्भातील लोकांना 'नेताजी राजगडकर' हे नाव ज्ञात नसेल, असा एखादाच मनुष्य सापडेल. तो काळ 'आकाशवाणी'चा सुवर्णकाळ होता. संध्याकाळी ६.५० च्या नागपूर आकाशवाणीच्या बातम्या ऐकण्यासाठी लोक अक्षरश: वेड्यासारखे रेडिओजवळ येत. रेडिओही फार कमी जणांच्या घर...

सविस्तर वाचा »

महिलांनी निर्भीडपणे पुढे यावे: शाहीन हकीम, जयश्री खोंडे यांचे आवाहन

Wednesday, 8th March 2017 06:10:20 AM

  विधात्याची, नवनिर्माणाची कलाकृती तू... एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू....! जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हे आवाहन 'गडचिरोली वार्ता' तर्फे समस्त महिलांना करीत आहोत. अनेक ठिकाणी महिला दिन साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणासंदर्भात अहेरी येथील सामाजिक का...

सविस्तर वाचा »

महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्या-गायत्री शर्मा

Tuesday, 7th March 2017 07:42:13 PM

  सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिलांना हार्दिक शुभेच्छा. खरं तर छत्रपती शिवरायांना पराक्रमी बनविणारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानवंत बनविणारी आणि तमाम महापुरुषांना देशसेवेसाठी जन्म घालणारी महिलाच. सर्वप्रथम शाळा उघडून महिलांवर अनंत उपकार करणाऱ्या सावित्रीबाई फुले या...

सविस्तर वाचा »

सोमनूर .. एक विलक्षण अनुभव..

Wednesday, 2nd December 2015 08:40:42 AM

   सोमनूर .. एक विलक्षण अनुभव..             दोन खळाळते प्रवाह वेगाने  सरकत एक बिंदूला एकत्र येतात आणि आपसात विरुन एका नव्या प्रवाहाला जन्म देतात आणि हा प्रवाह मग अधिक वेगाने पुढे धावायला लागंतो, असा प्रवाह आणि त्याचा धडकी भरायला लावणारा आवाज पाण्याची शक्ती काय असते याची अल्पशी ...

सविस्तर वाचा »

पावसाळा आणि आजार

Thursday, 6th August 2015 06:26:51 AM

  आता पावसाळा म्हटलं की पाणीच पाणी चहुकडे, असं चित्र असायला हवं. मात्र, गेल्या काही वर्षात पावसाचं प्रमाण कमी झालेलं आवणास दिसतंय.  शेतीवर जसा पावसाचा परिणाम होतो, तसाच तो जनजीवनावरदेखील होत असतो.  आजही ग्रामीण भागात पावसामुळे चिखल-दलदल आणि त्यातून होणारे साथरोग अधून- मधून समोर येत असतात. ...

सविस्तर वाचा »

लोकशाही बळकटीकरणासाठी... उज्ज्वल भवितव्यासाठी !

Monday, 13th October 2014 11:25:02 PM

विधानसभा निवडणूक 2014 : विशेष लेख लोकशाही बळकटीकरणासाठी... उज्ज्वल भवितव्यासाठी !               देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी पारदर्शक, निर्भय आणि नि:पक्षपणे आणि नैतिक मतदान ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. अशाच प्रकारे निवडणुका पार पडल्यानंतर बळकट लोकशाही निर्माण होऊन ना...

सविस्तर वाचा »
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना