Thursday, 27th September 2018 07:25:07 AM
जयन्त निमगडे/गडचिरोली, ता.२७: गेल्या काही वर्षांत देशातील दारिद्र्यरेषेखालील आदिवासींची लोकसंख्या कमी झाली असली; तरी अजूनही ४० टक्के आदिवासी दारिद्र्यरेषेखालीच आहेत. धरण, कारखाने, अभयारण्ये इत्यादींमुळे त्यांच्यावर निर्वासित होण्याची पाळी आली आणि आदिवासींचे शेती करण्याचे प्रमाण १० टक्क्...
सविस्तर वाचा »